🔥 Trending Now
TV9 Marathi
New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत
4 days ago
TV9 Marathi
‘या’ लाल फळाचे रोज एक कप ज्यूस प्यायल्याने त्वचा होईल गुलाबी, जाणून घ्या त्याचे फायदे
4 days ago
TV9 Marathi
‘या’ स्वस्त किमतीत बीएसएनएलचा 365 दिवसाचा वैधता असलेला प्लॅन, दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
4 days ago
TV9 Marathi
एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू
4 days ago
TV9 Marathi
हैराण करणारी बातमी! मित्र मित्र म्हणत अमेरिकेचा भारताला पुन्हा दणका, थेट 60…
4 days ago
TV9 Marathi
नसीब मे होगा तो उचलकर आयेगा, नही तो… गुलाबरावांची पुन्हा खदखद बाहेर, शायरीतून सूचक विधान काय?
4 days ago
TV9 Marathi
Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?
4 days ago

फक्त 4 तास काम आणि लाखो रुपये पगार! तुम्हीही करु शकता नोकरी
दिवसाला केवळ ४ तास काम करून लाखो रुपये कमावण्याची संधी आता उपलब्ध आहे. ही नोकरी नक्की काय आहे आणि तिथले लोक टिप कल्चरमुळे कसे श्रीमंत होत आहेत, याची संपूर्ण माहिती वाचा.
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी
मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी

Ritesh – Genelia Deshmukh | रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटीचा प्रचार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ रस्ता सुरक्षा अभियाना 'च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या...

ऐश्वर्याच्या Ex सोबत अभिषेक करणार काम, 22 वर्षानंतर दिसणार एकत्र, सिनेमाचे नाव काय?
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. तिच्याविषयी सतत जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. आता ऐश्वर्याचा पती, अभिनेता अभिषेक बच्चन ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत काम करणार असल्याचे समोर आले आहे.

मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
बुलढाणा जिल्ह्यात लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून पाच दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्या केल्या. संग्रामपूर येथील हरीश वानखेडे आणि चिखलीतील सत्यपाल भिसे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दारिद्र्य, बेरोजगारी आणि विवाहाच्या चिं...
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!

Amravati | अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयान या मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी, अजून चार आरोपींना दिलासा, मग मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवला कोणी?
या आधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर वरील लोकांवरती आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात पाठवले. आता तर तेही निर्दोष सुटल्याचं समोर येत आहे.
Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court: कल्पना खरातनेही आता हात वर केले, बायको अशोक खरातबाबत काय काय म्हणाली? न्यायालयात हादरवणारा युक्तिवाद

आशा भोसले यांच्या निधनावर सोनू निगमचं धक्कादायक वक्तव्य, ‘उलट त्यांचं आयुष्य..’
दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या निधनावर प्रसिद्ध गायक सोनू निगमने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं होतं. त्या 92 वर्षांच्या होत्या.

Girish Mahajan | जनआक्रोश मोर्चात गोंधळ; वाहतूक कोंडीवर संतप्त महिलेचा गिरीश महाजनांना जाब, व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपकडून राज्यभरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात झालेल्या या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्याम...

दारू पिण्यासाठी रात्री 8 चीच वेळ का निवडतात? मद्यप्रेमींनाही नसेल माहिती कारण
जगभरातील मद्यप्रेमी दारू पिण्यासाठी रात्री ८ चीच वेळ का निवडतात? यामागे केवळ सवय नसून काही रंजक सामाजिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

जगाने ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट गुप्तचर विभागाचा हैराण करणारा रिपोर्ट, इराणची..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठी घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडीत संकट आहे. यादरम्यान अमेरिकेची झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जो दावा केला जात आहे, त्याला हा मोठा धक्का म्हणावा लागेल.

Tanvi Kolte : रंग – रुपावरून हिणवलं… वडिलांच्या गंभीर आजारामुळे वाढल्या अडचणी… ‘धाकड गर्ल’ने गाजवलं ‘बिग बॉस’वर वर्चस्व
Tanvi Kolte : अभिनेत्री तन्वी कोलते हिने 'बिग बॉस मराठी 6'ची ट्रॉफी जिंकली, पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिने अनेक अडचणींचा सामना केला.... जाणून घ्या तन्वी हिच्याबद्दल सर्वकाही...

आकडे लावायची सवय राऊतांना….भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल
Navnath Ban criticized Opposition: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला. त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. महिला विरोधकांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारही त्यांनी दिला.

पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण
अभिनेता राजपाल यादवने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुरुंगात जाण्याबद्दल पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. राजपाल म्हणाला, "माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी जेलमध्ये गेलो नाही, तर.."

Rupali Thombare Patil : तुम्ही मुंबई ठप्प करणार असाल तर..रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
Rupali Thombare Patil : "नाशिक मधल्या टीसीएस कंपनी प्रकरणात ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, त्याच पद्धतीने अशोक खरात प्रकरणात ही गुन्हे दाखल झाले पाहिजेत"
Amol Mitkari: गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला, तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..
गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा, अमोल मिटकरींचा सल्ला; तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..

Virat Kohli : आपला संबंध संपला..! विराट कोहली याने घेतला मोठा निर्णय
One8 Commune, Virat Kohli : वन8 कम्यून हे बंगळूरुस्थित प्रसिद्ध रेस्टॉरंट, बंद करण्यात आलं आहे. 2 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाने रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

काकीसोबत सुरू होते सीक्रेट अफेअर! तेवढ्यात काका आला अन् नको त्या अवस्थेत पाहिलं, भयानक घडलं
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्खा पुतण्या काकीच्या प्रेमात पडला. त्याने काकीसोबत एकत्र राहण्याचा हट्ट धरला होता. नातेवाईकांना कळताच पुण्यात काम करणाऱ्या काकाला बोलावून घेण्यात आले. त्यानंतर भंयकर घडलं.